Marmik
महाराष्ट्र

दहावीचा निकाल 96 टक्के लागला; कोकण विभागच अवल

औरंगाबाद : नितीन दांडगे –
फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल 17 जून रोजी लागला यंदा दहावीचा निकाल 96. 94 टक्के एवढा लागला असून कोकण विभाग अव्वल आला आहे.

दहावीच्या लागलेल्या निकालात पुणे विभाग 96. 96 टक्के नागपूर विभाग 97 टक्के, औरंगाबाद विभाग 96.5 टक्के, मुंबई विभाग 96. 94%, कोल्हापूर विभाग 98.50 टक्के, अमरावती विभाग 96. 81 टक्के, नाशिक विभाग 95. 90 टक्के लातूर विभाग 97.7 27 टक्के तर कोकण विभाग 99 . 27 टक्के एवढा निकाल लागला आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागातून एकाही विद्यार्थ्याला शंभर टक्के गुण मिळाले नाहीत लातूर विभागात 70 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. तर औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागातील प्रत्येकी 18 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांना तर पुणे विभागातील आठ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यास शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

Related posts

Hingoli पन्नास गावच्या सरपंचांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर टाकला विश्वास

Santosh Awchar

पालकांकडून पैशांची मागणी करून लूट करणाऱ्या तोषनीवाल महाविद्यालयाच्या चौकशीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

Gajanan Jogdand

आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार – उद्योग मंत्री उदय सामंत

Gajanan Jogdand

Leave a Comment