Marmik
महाराष्ट्र

दहावीचा निकाल 96 टक्के लागला; कोकण विभागच अवल

औरंगाबाद : नितीन दांडगे –
फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल 17 जून रोजी लागला यंदा दहावीचा निकाल 96. 94 टक्के एवढा लागला असून कोकण विभाग अव्वल आला आहे.

दहावीच्या लागलेल्या निकालात पुणे विभाग 96. 96 टक्के नागपूर विभाग 97 टक्के, औरंगाबाद विभाग 96.5 टक्के, मुंबई विभाग 96. 94%, कोल्हापूर विभाग 98.50 टक्के, अमरावती विभाग 96. 81 टक्के, नाशिक विभाग 95. 90 टक्के लातूर विभाग 97.7 27 टक्के तर कोकण विभाग 99 . 27 टक्के एवढा निकाल लागला आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागातून एकाही विद्यार्थ्याला शंभर टक्के गुण मिळाले नाहीत लातूर विभागात 70 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. तर औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागातील प्रत्येकी 18 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांना तर पुणे विभागातील आठ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यास शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

Related posts

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आंध्रप्रदेशच्या गाड्यांचा चुराडा करीन, आमदार संतोष बांगर संतापले!

Gajanan Jogdand

रानकवी विसावला! पद्मश्री ना. धो. महानोर यांचे निधन

Gajanan Jogdand

दिव्याखाली अंधार : स्वच्छतेचे पुरस्कार वाटणाऱ्या नगर परिषदेच्या हिंगोली शहरातच जागोजागी कचऱ्यांचे ढिगार! पार्किंगचीही झाली कचराकुंडी!!

Gajanan Jogdand

Leave a Comment